Discover millions of ebooks, audiobooks, and so much more with a free trial

Only $11.99/month after trial. Cancel anytime.

एक चांगला सैनिकी सरदार
एक चांगला सैनिकी सरदार
एक चांगला सैनिकी सरदार
Ebook832 pages4 hours

एक चांगला सैनिकी सरदार

Rating: 0 out of 5 stars

()

Read preview

About this ebook

पृथ्वीवर मनुष्याचे जीवन तर युद्ध आहे हे तुम्हाला माहित आहे का? आपण युद्धात आसने निवडले अथवा नाही आपण त्यातच असतो. पवित्र शास्त्र सांगते की तुमचे जीवन एक युद्धच आहे. तुम्ही चांगले युद्ध लढून ते जिंकले पाहिजे. युद्धावरील हे नवीन पुस्तक तर सर्व पुढार्यांनी वाचलेच पाहिजे.

Languageमराठी
Release dateJun 20, 2018
ISBN9781641354547
एक चांगला सैनिकी सरदार
Author

Dag Heward-Mills

Bishop Dag Heward-Mills is a medical doctor by profession and the founder of the United Denominations Originating from the Lighthouse Group of Churches (UD-OLGC). The UD-OLGC comprises over three thousand churches pastored by seasoned ministers, groomed and trained in-house. Bishop Dag Heward-Mills oversees this charismatic group of denominations, which operates in over 90 different countries in Africa, Asia, Europe, the Caribbean, Australia, and North and South America. With a ministry spanning over thirty years, Dag Heward-Mills has authored several books with bestsellers including ‘The Art of Leadership’, ‘Loyalty and Disloyalty’, and ‘The Mega Church’. He is considered to be the largest publishing author in Africa, having had his books translated into over 52 languages with more than 40 million copies in print.

Related to एक चांगला सैनिकी सरदार

Related ebooks

Reviews for एक चांगला सैनिकी सरदार

Rating: 0 out of 5 stars
0 ratings

0 ratings0 reviews

What did you think?

Tap to rate

Review must be at least 10 words

    Book preview

    एक चांगला सैनिकी सरदार - Dag Heward-Mills

    नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.

    प्रगटीकरण १९:११

    युद्धात खूप प्रमाणावर हत्या, दुख, वाईट वाटणे आणि मृत्यू हे समाविष्ट असतात. मनुष्यांना होणारी सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे युद्ध आहे. म्हणूनच युद्ध तर क्वचितच देवाशी जोडलेले असते. देव युद्धात कसा बरा सहभागी होऊ शकतो? देवाची कशी इच्छा असेल की लोकांनी मरावे? देवाला लोकांना मारायचे आहे का? देवाला लोकांना इजा पोहचवायची आहे का? निश्चितच नाही!

    देवाच्या अशा काही दुष्ट योजना नाहीत. जो शत्रू उठला आहे त्याला ठार मारण्यासाठी युद्धाची गरज असतेच. देव नीतिमान मार्गाने युद्धात सहभागी होतो आणि त्याच्या शत्रूंना चिरडून टाकतो. ख्रिस्ती या नात्याने, आपला एक शत्रू आहे ज्याला चिरडून मारून देण्याची गरज आहे. सुवार्तेचे प्रचारक म्हणून, आपले तर अधिक शत्रू आहेत, आणि त्यांना विजयी बनवण्यास, चिरडून टाकण्यास आणि पुसून देण्यास गरज आहे. शास्त्रवचन सांगते, ‘’नितीमात्वात तो न्याय करून युद्ध करतो.’’ युद्ध करण्याचा एक दैवी मार्ग आहे. त्याच्या मार्गाने आणि ज्ञानाने युद्ध करावे अशी देवाची इच्छा आहे.

    हे पुस्तक तर आपण दैवी, अध्यात्मिक आणि सुज्ञ रीतीने कसे युद्ध करावे ह्याबद्दल आहे. ज्या कोणाला वाटते की आपण युद्ध करत नाही त्यांच्यात समज्बुद्धी नसते. शांतीचा अधिपती ह्याच्या अधीन असून आपण आहोत अशी समजूत सैतान आपल्या मनात घालेल. कशाबद्दल काळजी करण्याची गरजच नाही असा विचार सैतान आपल्या मनात घालतो. देवाचे वचन स्पष्ट आहे की आपण तर युद्धात आहोत. देवाचे वचन अगदी स्पष्ट आहे की आपण तर चांगलेच युद्ध लढले पाहिजे आणि चांगली लढाई करावी!

    युद्धाबद्दल शिकण्याची दहा कारणे

    १. येशू ख्रिस्त तर स्वर्गाचे सैन्य चालवून नितीमत्वात युद्ध करतो.

    खूप लोक सेवाकार्यात काहीच करत नाहीत कारण त्यांना लढायचे नसते. तुम्हाला जर येशूचे अनुसरण करायचे असेल, तर त्याच्या सैन्यात तुम्हाला जाऊन लढावे लागते.

    ‘नंतर मी स्वर्ग उघडलेला पाहिला’, तो पाहा, एक पांढरा घोडा आणि विश्वसनीय व सत्य असा म्हटलेला एक स्वार त्याच्यावर बसलेला मला दिसला. ‘तो नीतीने न्यायनिवाडा करतो’ व लढतो.

    ‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते; त्याच्यावर एक नाव लिहिलेले आहे; ते त्याच्यावाचून कुणालाही कळत नाही.

    रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने अंगावर घेतले होते; आणि देवाचा शब्द हे नाव त्याला देण्यात आले होते;

    स्वर्गातील सैन्ये पांढर्‍या घोड्यांवर बसून पांढरी व शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रे अंगावर घालून त्याच्यामागे चालत होती.

    त्याने ‘राष्ट्रांना मारावे’ म्हणून त्याच्या ‘तोंडातून तीक्ष्ण धारेची’ तलवार निघते; तो ‘त्यांच्यावर लोखंडी दंडाने अधिकार गाजवील’; आणि सर्वसमर्थ देव ह्याच्या तीव्र क्रोधरूपी द्राक्षारसाचे ‘कुंड तो तुडवतो.’

    प्रगटीकरण १९:११-१५

    २. येशू ख्रिस्त हा कोकरा आहे जो युद्ध चालवतो.

    दहा राजे जे स्वतः एकवटून येशून युद्ध करतात त्यांच्यावर कोक्र्याने युद्ध केले. येशू ख्रिस्त तर कोकरा आहे जो युद्ध करतो. तुम्हाला येशुसारखे बनायचे नाही का? जर तुम्हाला येशुसारखे बनायचे असेल तर युद्ध लढण्यास तुम्ही शिकले पाहिजे!

    जी ‘दहा शिंगे’ तू पाहिलीस ‘ती दहा राजे आहेत,’ त्यांना अद्यापि राज्य मिळालेले नाही; तरी त्यांना श्वापदाबरोबर एक तास राजांच्यासारखा अधिकार मिळतो.

    ते एकविचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य व अधिकार श्वापदाला देतात.

    हे कोकर्‍याबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकील, कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहेत."

    प्रगटीकरण १७:१२-१४

    ३. देव आपल्या हातांना युद्ध करण्यास शिकवतो.

    देवाला तुम्हाला युद्ध कसे लढावे हे शिकवायचे आहे. तुम्ही विश्वास ठेवला तर, तुम्हाला अलौकिक रीतीने ते जमेल आणि युद्ध कसे करावे ह्यावर तुम्हाला मार्गदर्शन मिळेल.

    तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे दंड पितळी धनुष्य वाकवतात.

    स्तोत्रसहिता १८:३४

    ४. चांगले युद्ध लढण्याची आपल्याला सूचना दिली गेली आहे.

    तुम्ही युद्ध करावे ह्याबद्दल पवित्र शास्त्रात स्पष्ट वचन देण्यात आले आहे. देव तुम्हाला लढण्यासाठी विनंती करतो! एक चांगले युद्ध म्हणजे तुम्हाला जिंक्वेल ते असते. एक चांगले युद्ध म्हणजे चांगल्या हेतूने लढले जाते.

    विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर; त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे, आणि तू पुष्कळ साक्षीदारांदेखत तो चांगला पत्कर केला आहेस.

    १ तीमथी ६:१२

    ५. चांगले युद्ध लढण्याची आपल्याला सूचना दिली गेली आहे.

    युद्धात खरेतर आपण चांगले असावे असे आपल्याला सांगण्यात आले आहे. सुवार्तेच्या प्रत्येक सेवकासाठी ही एक सूचना असते. मंडळीच्या इतिहासात पहिल्या पाळकांच्या पैकी तीमथी एक होता. आणि त्याला तर युद्धात चांगले असण्यास सांगितले होते.

    माझ्या मुला तीमथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की, तू त्यांच्या द्वारेच सुयुद्ध कर;

    १ तीमथी १:१८

    ६. प्रभू येशूचे सेवाकार्य तर युद्ध म्हणून वर्णन करण्यात आले आहे.

    प्रेषित पौलाने त्याच्या सेवेला युद्ध लेखले आणि एक महत्वाचा प्रश्न विचारला. कोण स्वतःच्या किमतीवर युद्धात जाणार का?

    प्रत्येकाने आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ प्रिय असतो.

    २ करिंथकरास पत्र ९:७

    ७. पौलाने त्याच्या जीवनाचे आणि सेवाकार्याचे वर्णन संघर्ष म्हणून केले.

    पौल तर सतत लढाई करत होता. तुम्ही जर सेवेत असला तर, तुम्ही लढत आहात! जर देवासाठी तुम्ही कार्य केले, तर संघर्ष करणारे तुम्ही आहात! तुम्हाला ते आवडो अथवा नाही, तुमच्या जीवनासाठी तुम्ही लढत आहात. मला तर नेहमीच असे वाटले की मी जीवनासाठी लढत आहे.

    म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्‍चितपणे धावत नाही. तसेच मुष्टियुद्धही करतो, म्हणजे वार्‍यावर मुष्टिप्रहार करत नाही;

    १ करिंथकरास पत्र ९:२६

    जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे;

    २ तीमथी ४:७

    ८. युद्धाचे शस्त्र बाळगण्याची सूचना आपल्याला दिली गेली आहे.

    देवाचा सेवक, पौल, ह्याच्याकडे चांगले युद्ध लढण्याचे शस्त्र होते. पौलाला जर शस्त्रे लागली, तर तुम्हाला देखील लागतील.

    कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत.

    २ करिंथकरास पत्र १०:३-४

    ९.बलवान असून स्वतः शस्त्रधारी बनवण्याची आपल्याला सूचना देण्यात आली आहे.

    आपण जर लढणार नसू तर आपण शस्त्रधारी का असावे? आपण तर सत्ताधीश, शक्ती, आणि ह्या जगातील अंधकाराच्या सत्ता ह्यांच्या विरुद्ध युद्ध करत आहोत. तुम्ही आपले बळ एकवटून तयारी करून एक चांगले, तिणारे आणि कठीण युद्ध लढण्यास तयार व्हा!

    शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा. सैतानाच्या डावपेचांपुढे तुम्हांला टिकाव धरता यावा म्हणून देवाची शस्त्रसामग्री धारण करा. कारण आपले झगडणे रक्तमांसाबरोबर नव्हे, तर सत्तांबरोबर, अधिकार्‍यांबरोबर, सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपतींबरोबर, आकाशातल्या दुरात्म्यांबरोबर आहे.

    इफिस्करास पत्र ६:१०-१२

    १०. त्या आग ओतणार्या सर्पाच्या विरुद्ध युद्ध आहे आणि आपण त्याचे भाग आहोत.

    जे लोक देवाच्या आज्ञा पाळतात त्याच्या विरुद्ध तो आग ओतणारा सर्प युद्ध करतो. तुम्ही देवाच्या आज्ञा पाळता का? तसे केल्यास, मग आग ओतणारा सर्प येऊन तुमच्याशी लढण्याची अपेक्षा ठेवा.

    तेव्हा अजगर स्त्रीवर रागवला आणि देवाच्या आज्ञा पाळणारे व येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देणारे तिच्या संतानापैकी बाकीचे जे लोक होते त्यांच्याबरोबर लढाई करण्यास तो निघून गेला;

    प्रगटीकरण १२:१७

    अध्याय २

    एक चांगला सरदार मूर्ख संघर्ष टाळेल

    विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर,. . .

    १ तीमथी ६:१२

    एक चांगला सरदार तर प्रशिक्षित लढाई करणारा असतो पण तो मूर्खपणाची लढाई लढणार नाही. पवित्र शास्त्र आपल्याला चांगले युद्ध लढण्याचा सल्ला देतो. विश्वासाचे चांगले युद्ध लढणे खूप चांगली गोष्ट आहे. संघर्ष करणे म्हणजे कशासाठीतरी खूप जोरदार रीतीने लढणे. तरीही, अनेक मूर्खपणाच्या लढाया व्यक्ती लढू शकतो. तुम्ही मूर्ख लढाईत किंवा चांगल्या लढ्यात आहात?

    सरदार पौलस आणि मूर्ख लढाई

    १९४२ मध्ये, अडोल्फ हिटलर, जर्मनीचे पुढारी, ह्यांनी दनावाच्या महत्वाच्या शहरावर विजय मिळवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. अडोल्फ हिटलर आणि स्टालिन (रशियाचे पुढारी) हे तर बलवान सैनिक असून असे दिसले की त्यांना स्तलीन्ग्रड येथे लोकांना भेट दिली. जर्म शक्ती सरदार पौलसच्या अधीन होत्या.

    स्टालिन ह्यांनी त्याच्या गटाला आज्ञा दिली, ती म्हणजे: ‘’एकही पाउल मागे जायचे नाही!’’ सर्वजण अगदी मृत्यू येईपर्यंत लढा देतील. ह्या आज्ञाने असे सुचवले की जो कोणी सरदार वरिष्टांकड मागे जाण्याचे परवानगी दिल्याशिवाय ठरवेल त्याला सैनिकी शिक्षा भोगण्यास तो पात्र बनेल. जे सरदार दोषी होते त्यांच्यावर ‘’कायदेशीर शिक्षा ‘’ देण्यात येईल अशी आज्ञा होती. ह्याचा अर्थ म्हणजे आग्रक्रमी त्यांना सर्वात घातक सत्रांमध्ये पाठवले जाणार होते. त्या आज्ञेने असे सुचवले तळातून पळ काढायचा होता. त्या क्रमाचे पहिले दोन महिने अनुसरण करून, किमान १,००० सैन्य तले तर त्यांच्यावर अटकाव करणारी संचांनी मारले गेले आणि १३०,००० तल देखील कायदेशीर गटात पाठवले गेले.

    पण हिटलरने देखील त्याच्या गटाला कोणत्याही परिस्थितीच्या अंतर्गत मागे जाण्यापासून रोखून दिले होते. ह्यामुळे, संघर्ष तर प्रत्येक रस्त्यावर आणि गटांच्या मध्ये भूतांचे शहर असे बदलले. जर्मन लोक तर वारंवार हवेत घटक प्रहार करायचे ज्यात एकाच वेळी १,००० विमाने होती. दोन्ही बाजूनी गट एकत्र झाले आणि रशियातील व जर्मन मधील लपून गोळ्या टाकणारे लोक अगदी ढिगात बसून शत्रू हिपायांचा शोध करत होते.

    २४ जानेवारीला, सरदार पौलस ह्याने शरण जाण्याची परवानगी दिली. त्याने एक संदेश अडोल्फ हिटलरला पाठवला, ‘’कोणत्याही शास्त्रसामग्री किंवा अन्नाशिवाय गट. आता ह्यापुढे परिणामी आज्ञा शक्य नाही. १८,००० जखमी आणि त्यांना कोणत्याही प्रकारे औषधे किंवा ड्रेसिंग नव्हते. पुढील बाजू मांडणे तर अर्थहीन होते. खाली कोलमडणे अटळ होते. सैन्य तर उर्वरित संघाच्या लोकांचे आयुष्य वाचवण्यासाठी लगेच शरण जाण्याची विनंती करतात.’’

    जर्मन लोकांनी पुढे जाऊन शरण जाण्याची परवानगी हिटलरने दिली नाही असे म्हणत की शेवटल्या मनुष्यापर्यंत त्यांनी टिकाव धरून राहावे. अडोल्फ हिटलरने सरदार पौलस ह्यांना मुलभूत रीतीने शरण न जाण्याची परवानगी दिली ती तर मूर्ख लढाई लढण्याची एक महत्वाची सूचना होती.

    पण सरदार पौलस ह्याच्यात काहीही नव्हते. हिटलर ने त्यांना फिल्ड मार्शल कडे नेण्याची परवानगी देण्याच्या ऐवजी, त्याने तर त्या कुचकामी कामात राहायचे ठरवले. ३१ जानेवारी, १९४३ रोजी, सरदार पौलस ह्याने अडोल्फ हिटलरने त्यानं मूर्ख लढाई देण्याच्या सल्ल्याचाय पश्चात शरण जाण्याचे ठरवले. रशियातील सैन्य तळातील लोक जसे जर्म मुख्य कार्यालयात दराहणारा कर्मचारी वर्ग तर केवळ बाहेर येऊन शांतपणे शरण जातात. शेवटल्या मनुष्यापर्यंत मूर्ख लढाई लढण्याच्या हिटलरच्या

    म्हणूनच स्तलीन्ग्रादचे युध्द तर सरदार पौलस ह्याने मूर्खपणाचे दिसू लागणारे युद्ध लढण्याचा नकार दिल्याने शेवट झाला. स्तलीन्ग्रद्च्या पराभवानंतर, एक कटलोकांशी संगनमत करून, मुक्त जर्मनीसाठी एक राष्ट्रीय समिती तयार केली आणि हिटलरसाठी जर्मन संघाने लढजाहीरपणे व्यक्त केले.

    माझी मूर्ख लढाई

    वर्षांपूर्वी मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा एका मानमोठ्या मुलाबरोबर लढाई करण्यात संघर्ष करत होतो. त्या लढाईनंतर दोन गोष्टी घडल्या. पहिली म्हणजे मी युद्ध जिंकलो असे मला वाटले किंवा माझ्या प्रतिस्पर्धी बरोबर समान रीतीने जुळवून घेतले असे वाटले. पण माझ्याभोवती सर्व लोक हसले आणि मला मार बसला असा मी झालो.

    दुसरे म्हणजे, माझ्या सर्व श्रामांसाठी मला एक कानाडोळा मिळाला. माझ्या डोळ्याभोवती संपूर्ण भाग काळा बनला आणि तसा आठवडाभर राहिला. ह्या लढाई नंतर, मी तात्पर्य काढले की अशा निरर्थक लढाई निरर्थक लोक आणि असा जमाव जो माझे लढाईचे आणि बॉक्सिंगचे कधी कौतुक करणार नव्हता त्यांच्याशी लढण्यात काहीच मुद्दा नव्हता!

    तिथून पुढे, मी तर ज्या लढाया लढण्यास पात्र होते त्याच लढण्याचे मी ठरवले. केवळ चांगल्याच कारणांसाठी मी लढायचे ठरवले आणि ज्या गोष्टीचा निकाल चांगला होता त्याचसाठी लढायचे मी ठरवले. म्हणूनच राजकीय क्षेत्रातील लढाई किंवा अपिसा ह्यांच्यासाठी न लढण्याचे मी ठरवले. शाळेत असताना अनेक वर्षांच्या पूर्वी मी मूर्ख लढाई टाळण्याचे ठरवले. आज, लढाईसाठी मी चांगली करणे शोधली. देवाच्या वचनाने मला लढण्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी दाखवल्या आहेत. ह्या गोष्टी तर लढण्यासाठी पात्र आणि परिणामांवर लढण्यास पात्र असतात. काहीही चांगले किंवा वाईट अशा पैकी एकासाठी तुम्ही लढण्यासाठी समाविष्ट होतात.

    अध्याय ३

    एक चांगला सरदार चांगला लढा देत राहील

    विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर,. . .

    १ तीमथी ६:१२

    चांगली युद्ध ओळखणे महत्वाचे आहे म्हणजे संघर्ष करण्याची तुम्ही सहजच लढाई करण्यास तयार असावे अशा काही लढायांची नावे ह्या ठिकाणी देण्यात आली आहेत. तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून लढाई करण्यास तयार असा. सुवार्तेचे सेवक आहात म्हणून देखील लढाई करायला तयार राहा.

    अठरा चांगली युद्धे

    १.बलवान ख्रिस्ती होण्यासाठी लढाई करा.

    बरेच ख्रिस्ती प्रभूमध्ये बलवान नसतात. खूप बलवान विश्वास्णारा बनण्यास खूप श्रम लागतात.

    शेवटी, माझ्या बंधूंनो, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्यात बलवान होत जा.

    इफिसकरास पत्र ६:१०

    २. पवित्र आत्म्याने मार्गदर्शन करण्यास आणि देवाच्या इच्छेत राहण्यासाठी लढाई करा.

    ज्या विभिन्न प्रकारच्या वाणी आपल्याला प्रभावित करतात त्यांच्यात फरक करणे खरेच संघर्षाचे आहे. मनाचा आवाज आणि आत्म्याचा आवाज ह्यापासून देहाच्या आवाजाला वेगळे करणे खरच एक लढाई आहे. सगळ्यात माह्त्वाचे जगण्याचे ठिकाण म्हणजे देवाच्या इच्छेत राहणे असे आहे. बरेच आवाज तुमचे लक्ष वेढून घेतात. बरीच भुते देखील तुम्हाला लक्ष विचलित करावे म्हणून लढाई करतात. देवाच्या इच्छेत राहणे म्हणजे खरेच संघर्ष आहे. काही वेळा, तुमच्या जोडीदाराचा आवाज किंवा देहाची वाणी इतकी जबरदस्त असते की तुम्हाला त्याला दटावे लागतेच. देवाच्या इच्छेत तुम्ही राहावे म्हणून तुमच्या सर्वात जवळच्या मित्राबरोबर तुम्ही लढण्यास तयार आहात का?

    जगात भाषांचे बरेच प्रकार असतील, तरी एकही अर्थरहित नाही.

    १ करिंथकरास पत्र १४:१०

    ३. दैहिक नाही तर अध्यात्मिक होण्यासाठी लढाई करा. अध्यात्मिक व्यक्ती बनणे ही तर एक लढाई आहे.

    तुमच्या देहाचा कल अनुसरणे खूपच स्वाभाविक आहे. खाणे, झोपणे, आराम करणे आणि संभोग करणे हे खूपच स्वाभाविक आहे आणि ह्याप्सून परावृत्त राहू नये. प्रार्थना करत राहणे देखील खूपच मोठी लढाई आहे. लवकर उठून देवाची वाट पाहणे काही स्वाभाविक नाही. अध्यात्माच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करण्यास देवाची कृपा आणि शक्ती लागते.

    कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण; पण आत्म्याचे चिंतन हे जीवन व शांती आहे.

    रोम्करास पत्र ८:६

    ४. आत्म्याच्या कृपादानासाठी लढाई करा. प्रेमात चालण्यासाठी लढाई करा.

    प्रीती, शांती आणि आनंद ह्यांचे फळ देणे म्हणजे खूपच संघर्ष करण्यासारखे आहे. क्रोधीत, कटू आणि विस्कळीत राहणे तर अधिक स्वाभाविक असते. तुम्हाला प्रीती, आनंद आणि शांती ह्यांची कृपादाने जन्मास आणायची असतील तर तुमच्या देहस्वभावाच्या विरुद्ध लढाई करावी लागेल.

    आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,

    सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.

    गलतीकरास पत्र ५:२२-२३

    ५.सेवेत प्रवेश करण्यासाठी संघर्ष करा.

    सेवत प्रवेश करण्याची लढाई तर सर्वात थोर अशी लढाई आहे. हे तुमचे सर्वाधिक युद्ध असेल. याजाक्त्व मिळवण्यासाठी चांगले जगिक काम सोडून देणे खूपच स्वभाविक नाही. देवाचे अनुसरण करायची तुमची तयारी असली आणि चांगले युद्ध जर तुम्हाला लढायचे असेल तर प्रभू येशू ख्रिस्ताच्या सेवाकार्यात प्रवेश करण्यास लढाई करा.

    त्याने दुसर्‍या एकाला म्हटले, माझ्यामागे ये; परंतु तो म्हणाला, प्रभूजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या.

    तो त्याला म्हणाला, मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.

    लूक ९:५९-६०

    ६. तुमच्या पाचारणात राहण्यासाठी लढाई करा.

    एकदा सेवेत आल्यावर, त्यामध्ये योग्य मार्गावर राहणे म्हणजे जणूकाही संघर्षच आहे. काही तरुण सेवाकार्य करणार्यांना काम घेऊन सामान्य पाळक बनावे लागले जेणेकरून सेवाकार्य करण्याच्या कामात ते स्वताला आधार देऊ शकले.थोड्या वेळातच, त्यांची मने तर खऱ्या सेवेतून जगिक व्यापारात जाऊ लागली. तुम्ही जेव्हा सेवेत असता. तुमच्या खऱ्या पाचार्नातून हरवून जाणे खूपच सहज आहे. जेव्हा देव तुमच्या सेवेला आशीर्वादित करतो आणि तुमची मंडळी मोठी असते, तेव्हा मूर्ख गोष्टींवर उपदेश देणे खूपच स्वाभाविक असते. तुमची जेव्हा मोठी मंडळी असते, देवाच्या वचनातील मुलभूत सत्यांना उपदेश देण्यास खूपच मुलभूत असे तुम्ही लेखू शकता. उत्तेजन देणारा वक्ता न बनण्यासाठी तुम्हाला चांगले युद्ध लढावे लागेलच.

    कारण देमासला ऐहिक सुख प्रिय असल्यामुळे तो मला सोडून थेस्सलनीकास गेला; क्रेस्केस गलतीयास, व तीत दालमतियास गेला.

    २ तीमथी ४:१०

    ७. देवाच्या थोर सेवकांबरोबर जोडून राहण्यास युद्ध करा.

    देवाच्या सेवकांच्या जवळ जाणे खूप सोपे नसते. मी अनेक लोकांच्या जवळ असण्याचा प्रयत्न केला पण मला नेहमीच यश मिळाले नाही. अनेक वर्ष लढणे, संबंध लावणे, वाहत राहणे आणि अभिषिक्त लोकांच्या जवळ नम्र बनून राहणे ह्यासाठी खूप वर्ष जातात. अनेक लोक अशा प्रकारच्या युद्धासाठी तयार नसतात. देवाच्या सेवकांच्या बरोबर जोडून राहणाय्स बर्याच लोकांची तयारी नसते जेव्हा त्यांना जाणीव होते की जवळ राहण्यासाठी त्यांना लढावे लागते आणि तेच जवळचे नाते राकःवे लागते. जोडून राहणे काही खूप सोपे नसते. एलीयाच्या जवळ राहण्यासाठी अलीशाला युद्ध करावे लागले. ते एक युद्ध होते जे तो जिंकला. अभिषेकच्या युद्धासाठी तुमची तयारी आहे का?

    परमेश्वराने एलीयाला वावटळीच्या द्वारे स्वर्गात घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा एलीया अलीशाबरोबर गिलगाल येथून चालला होता.

    २ राजे २:१

    एलीया अलीशाला म्हणाला, परमेश्वर मला बेथेल येथे पाठवत आहे; तर तू येथेच थांब. अलीशा म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला कधी सोडणार नाही. मग ते बेथेल येथे गेले.

    २ राजे २:२

    एलीया त्याला म्हणाला, अलीशा, परमेश्वर मला यरीहोला पाठवत आहे तर तू येथे थांब. तो म्हणाला, परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही. मग ते यरीहोस गेले.

    २ राजे २:४

    एलीया त्याला म्हणाला, परमेश्वर मला यार्देनेकडे पाठवत आहे. तू येथेच थांब. तो म्हणाला, "परमेश्वराच्या व आपल्या जीविताची शपथ, मी आपणाला सोडणार नाही." मग ते दोघे पुढे चालले.

    २ राजे २:६

    ८. अभिषेक घेण्यासाठी लढाई करा.

    अभिषेक प्राप्त करून घेणे म्हणजे एक लढाईच आहे. म्हणूनच एलिया अलीशाला म्हणाला, ‘’तू तर खूप कठीण गोष्ट मागितली आहे.’’ अभिषेक मिळवून घेऊन अभिषिक्त होणे खूपच कठीण गोष्ट आहे. तुम्ही जर लढाईसाठी तयार नसाल, तुम्हाला मग अभिषेक मिळणारच नाही.जे लोक अभिषेकच्या युद्धासाठी तयार असतात तेच त्याच्यासाठी पात्र बनतात!

    ते पलीकडे गेल्यावर एलीया अलीशाला म्हणाला, मला तुझ्यापासून नेण्यात येण्यापूर्वी मी तुझ्यासाठी काय करू ते मला सांग. अलीशा म्हणाला, आपल्या ठायी असलेल्या आत्म्याचा दुप्पट वाटा माझ्या ठायी यावा.

    एलीया म्हणाला, तू अवघड गोष्ट मागतोस, पण मला तुझ्यापासून घेऊन जातील त्या वेळी मी तुला दिसलो तर तू मागतोस ते तुला प्राप्त होईल, न दिसलो तर प्राप्त होणार नाही.

    २ राजे २:९-१०

    ९. तुमच्या जीवनासाठी चांगला जोडीदार मिळण्यासाठी लढाई करा.

    जोडीदार मिळणे म्हणजे एक युद्धच आहे. रुथला देखील बवाजाचे लक्ष वेढून घेणे खूपच कठीण वाटले. विवाहित म्हणून जगण्यासाठी देखील एक लढाईच आहे. बहुतांशी प्राण्यांना एक जोडीदार नसतो. आपल्या पशूंच्या मानसिकता तर अनेक जोडीदार असण्याच्या प्रती असतात. तुम्ही स्वतः अनेक जोडीदारांच्या बरोबर नस्ण्यास लढले पाहिजे.

    तिने खळ्यात गेल्यावर आपल्या सासूच्या सांगण्याप्रमाणे सर्वकाही केले.

    खाणेपिणे आटोपल्यावर त्याचे चित्त प्रसन्न होऊन तो जाऊन धान्याच्या राशीच्या कडेशी निजला; मग ती गुपचूप जाऊन त्याच्या पायांवरचे पांघरूण काढून तेथे निजली.

    रुथ ३:६-७

    १०.समृद्ध होण्यासाठी लढा. भरभराट काही सहजच येत नाही.

    समृद्ध होण्यासाठी तर तुम्हाला लढावेच लागेल. धन हे कायम गुप्त ठिकाणी लपवलेले असते. खजिने तर अंधकारमय ठिकाणी लपवलेली असतात. लढाई करण्याच्या शिवाय, ह्या जगातील धन आणि संपत्ती तुम्हाला सापडणार नाही. सुस्त, आळशी आणि हळू काम करणारे लोक अगदी सहजच श्रीमंत बनत नाहीत. पृथ्वीने तिचे उपज देण्यासाठी बलवान फळाची गरज असते. शाळेत जाण्यासाठी तुम्हाला लढावे लागते. परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला लढावे लागते. चांगली नोकरी मिळण्यासाठी तुम्हाला लढावे लागते. मग बढती होण्यासाठी देखील तुम्हाला लढावे लागते. परत तुमचा पैसा हुशारीने वापरण्यासाठी तुम्हाला लढावे लागते.

    कारण ज्याला आहे त्याला दिले जाईल व ज्याला नाही त्याचे असेल-नसेल तेही त्याच्यापासून काढून घेतले जाईल."

    मार्क ४:२५

    ११. घर बांधण्यासाठी लढाई करा. घर बांधण्यासाठी तुम्हाला लढावे लागेलच.

    बर्याच लोकांचे स्वतःचे घर नसते आणि कधीही होऊ शकत नसते. घराचा मालक बनणे म्हणजे एक लढाईच आहे पण घरमालक बनण्यासाठी लढणे म्हणजे खर्च पात्र किंवा योग्य आहे.

    सुज्ञानाच्या योगे घर बांधता येते; समंजसपणाने ते मजबूत राहते;

    नितीसुत्रे २४:३

    १२. दूरवर जगून खूप काळ प्रभूची सेवा करण्यासाठी लढाई करा.

    चांगले आरोग्य मिळवणे म्हणजे लढाईचे आहे, जिवंत राहून अनेक वर्ष प्रभूची सेवा करणे संघर्षच आहे.

    ते त्याला म्हणाले, आपण ह्या लोकांचे सेवक होऊन त्यांची सेवा कराल आणि त्यांना मधुर शब्दांनी उत्तर द्याल तर ते आपले सर्वकाळ सेवक होऊन राहतील.

    १ राजे १२:७

    १३.तुमच्या मानसिकतेतील नकारार्थी पैलूंच्या विरुद्ध लढा.

    तुमची सुस्त, पटकी, विषन्न आणि आणि आत्मविश्वासी मानसिकता ह्या सर्व नकारार्थी पैलुतील आहेत.

    सुस्त मानसिकतेतील हळूवार व मंद रीतीने गोष्टी करण्याची मानसिकता तर सेवेत काहिरी मिळवण्याच्या तुमच्या क्षमतेला लढा देतील. तुमच्या मानसिकतेतील हळूवार आणि मंद गोष्टी तर तुम्हाला हळू न देता लढाई देखील करू देणार नाहीत. त्याने केवळ दारिद्रच हाती पडेल.

    सुस्त व्यक्तीचे स्वातंत्र्य तर तुम्हाला विस्कळीत, गोंधळात आणि दैहिक पापात पाडेल.

    विषन्न व्यक्तीचा सारखा मनाचा कल बदलणे आणि नैराश्य तर नातेसंबंध नष्ट करून वातावरण दुषित करतील. अशाने तुम्ही न्याय करणारे होऊन जेव्हा लोक अगदी साधी चूक करतात तेव्हा त्यांच्यापासून सुटका मिळवण्यास मदत करतील.

    पटकी व्यक्तीची दुष्टाई, कठोरपणा, आणि कडकपणा तुमच्या नात्यांना नष्ट करू शकतील. पटकी व्यक्तीचे घाईत घेतलेले निर्णय त्याला बंडखोर बनवतील. पटकी व्यक्ती व्यस्त असून त्याची कृती तुम्हाला देवावर वाट पाह्ण्यापासून दूर ठेवेल.

    तुम्ही जे काही स्वाभाविकपणे करता त्यापासून स्वतःचा नकार करणे म्हणजे एक लढाईच आहे! अनेक लोकांसाठी ही तर खूपच कठीण गोष्ट असते: स्वताचा नकार करण्याची लढाई. मानवी रीतीने वतन म्हणून मिळवलेला देहस्वभाव बाजूला ठेवण्यासाठी तुम्ही लढाई करा.

    मग त्याने आपल्या शिष्यांबरोबर लोकांनाही बोलावून म्हटले, "जर कोणी माझा अनुयायी होऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा, आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व मला अनुसरत राहावे.

    मार्क ८:३४

    १४. तुमचे पुरुषत्व किंवा स्त्रीत्व ह्याच्या विरुद्ध लढाई करा.

    यहूदी व हेल्लेणी, गुलाम व स्वतंत्र, पुरुष व स्त्री, हा भेदच नाही; कारण तुम्ही सर्व जण ख्रिस्त येशूच्या ठायी एकच आहात;

    गलतीकरास पत्र ३:२८

    तुम्ही पुरुष असला तर एकच जोडीदाराच्या बरोबर राहणे तुम्हाला कठीण वाटेल. पण ह्या नर मानसिकतेवर लढाई करून तुम्ही एकच व्यक्तीबरोबर कसे राहावे हे शोधून काढले पाहिजे. मनुष्याने विश्वासू राहण्याचे हे युद्ध आहे. पण हे युद्ध तर जिंकले जावे! संभोग करण्याच्या इच्छेने देखील पुरुषाचे पुरुषत्व दिसून येते. ही संभोग करण्याची तीव्र इच्छा तुम्हाला अश्लील चित्रे पाहणे, लैंगिक रीतीने उत्तेजित होणे, व्यभिचार आणि जारकर्म करण्याकडे घेऊन जातात. तुम्ही जर स्वतःच्या नकार करण्यासाठी लढला नाहीत तर, सेवाकार्यात तुम्ही खूपच पेचात पडाल.

    स्त्रिया देखील अश्रुने, हेवा आणि दोषांनी स्वतःला पाहतील. जर ते तुमच्या सेवेला रद्द करत असेल तर, तुमचे स्त्रीत्व सोडा. जोवर काहीच फरक पडत नाही तोपर्यंत तुमच्या स्त्रीत्वाला किंवा पुरुषत्वाला नियंत्रित करणे महत्वाचे आहे.

    १५. कुळाच्या आणि राष्ट्रीय पद्धतींच्या विरुद्ध लढाई करा.

    त्या लोकांतील त्यांचाच कोणीएक संदेष्टा म्हणतो, क्रेतीय सदा लबाड, दुष्ट पशू, आळशी व खादाड असतात.

    ही साक्ष खरी आहे; म्हणून कडकपणे त्यांच्या पदरी दोष घाल,

    तीताला पत्र १:१२-१३

    पर्त्येक कुळ, कुटुंब आणि राष्ट्र ह्यांच्या ठराविक मानसिकता असतात. घाना मध्ये, अशांती हे तर ठराविक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेत आणि एवेस तर दुसऱ्या गोष्टींसाठी जाने जातात. तुम्ही जेव्हा सेवाकार्यात जाता, तुमच्या सादरीकरणात खूपच ‘’अशांती’’ किंवा ‘’एवेस’’ तुम्ही नसावे म्हणून लढाई करा. त्यातील एक बनण्याकडे तुमचा जर कल असेल, दुसऱ्या बाजूला फळ देण्यावर त्याचा परिणाम होईल. काही पाळक तर इतके राष्ट्रीय्वादाचे असतात की त्यांच्या देशाच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत. अनेक अमेरिकी इतके विशिष्ट बनतात की ते उर्वरित जगाला सेवा करू शकत नाही. जगातील केवळ पाच टक्के लोक उत्तर अमेरिकेतून येतात आणि सुवार्तेचे अनेक प्रचारक तर ह्या पाच टक्क्यांमध्ये मर्यादित हेत. आश्चर्याने, ह्या अपच टक्क्यात तर सुवार्तेचे नव्वद टक्के देखील सुवार्तिक आहेत.

    नायजीरीयातील लोकांनी अनेक मोठ्या मंडळयानान जन्मास घातले. ठराविक गोष्टी करण्यासाठी ते खूपच प्रसिद्ध असतात. तुम्ही जर नायजीरीयातील सेवक असाल, कोणत्याही नकारार्थी प्रकारापासून तुम्ही स्वतःला वेगळे करा. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा ख्रिस्ती बनण्यासाठी लढणे अधिक योग्यतेचे आहे.

    फ्रान्कोफोन देश तर ठराविक सवयीसाठी उल्लेखनीय असतात. कोणत्याही नकारार्थी पद्धतीपासून स्वतःला बाजूला करणे खूपच महत्वाचे असते. फ्रान्कोफोन पेक्षा तुम्ही तर अधिक ख्रिस्ती आहात!

    १६. रंगाच्या चाकोरीबद्ध पद्धतींच्या विरुद्ध संघर्ष करा.

    तो म्हणाला, कनान शापित होईल, तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल. तो म्हणाला, शेमाचा देव परमेश्वर धन्य! कनान त्याचा दास होईल. देव याफेथाचा विस्तार करील; तो शेमाच्या डेर्‍यात राहील; आणि कनान त्याचा दास होईल.

    उत्पत्ती ९:२५-२७

    कळ्या लोकांना त्याच्या कमी प्रगती, दारिद्र्य, गाचाल्पना, घाण, अस्थव्यस्थ होणे, आणि भरभराट न होणे ह्यांच्या क्मिसाठी ओळखले जाते! गोर्या वर्णाच्या लोकांना पैश्याचे प्रेम, नात्यातील अभाव, साम्लीन्गीत्व, घटस्फोट, नास्तिक बनणे, धुम्रपान, दारू पिने आणि उच्च प्रतीचे आत्महत्येचे प्रमाण ह्यासाठी जाणले जाते!

    दुर्भाग्यवाश, ह्या अप्द्ध्ती तर खऱ्या आहेत ज्यांच्या विरुद्ध आपण लढले पाहिजे. तुम्ही गोरे किंवा कळ्या वर्णाचे लोक असला तरीही, ह्यापासून दूर जाण्यासाठी लढा. ह्या कोणत्याही पद्धतीपासून दूर जाण्यासाठी तयारी करा. गोर्या किंवा कळ्या वर्णाच्या व्यक्तीपेक्षा ख्रिस्ती व्यक्तीचे चारित्र्य जवळ बाळगा. ही तर लढण्यासाठी पात्र लढाई आहे!

    १७. वासनेच्या विरुद्ध लढा.

    तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि शुद्ध मनाने प्रभूचा धावा करणार्‍यांबरोबर नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती, शांती ह्यांच्या पाठीस लाग.

    २ तीमथी २:२२

    वासना म्हणजे तुमच्यातील पावित्र्याला जाळून टाकणारी अग्नी आहे. ती तुम्हाला अध्यात्मापासून दूर नेते. म्हणूनच पौल म्हणतो की जाळण्यापेक्षा लग्न करणे चांगले आहे. तुम्ही जळत असला तर, जे चांगले नाही त्याचा तुम्ही अनुभव घेत आहात.तुमच्या लैंगिक इच्छा तर अध्यात्माशी जोडलेल्या असतात. लैंगिक संभोग करणे अलौकिक आहे कारण मानवात तो तर उच्च प्रतीचा प्रभाव आहे.जळणारी तीव्र लैंगिक संभोग करण्याची इचा तर नकारार्थी गोष्ट आहे आणि ती तुमच्यातून अध्यात्म काढून टाकते. तुम्ही पूर्ण मनाने आणि शक्तीने वासनेच्या विरुद्ध लढले पाहिजे.

    वासनेच्या विरुद्ध लढण्याचा पहिला मार्ग म्हणजे ठराविक चव मिळण्यापासून परावृत्त होणे. तुम्हाला एकदा ठराविक गोष्टींसाठी चव लागली , तर त्यांना नियंत्रित करणे खूपच कठीण आहे.

    दुसरे, अश्लील गोष्टी, लैंगिक तीव्र इच्छा आणि समलिंगी बनणे ह्यासाठी तुम्हाला जर रुची असेल तर उर्वरित आयुष्य तुम्हाला प्रार्थना करावी लागेल.

    वासनेच्या विरुद्ध लढण्याची तिसरी गोष्ट म्हणजे त्याला वाट करून देणे. ही वाट विवाहातून येते, जेव्हा तुम्ही नियमितपणे लैंगिक संभोग करता. दुर्भाग्य्ने, लग्नात देखील, वाईट पत्नी असेल तर तुमच्या लैंगिक स्वभावाला वाट मिळेलच असे नाही. काहीही बाब असो, उर्वत्रीत आयुष्य तुम्हाला वासनेच्या विरुद्ध लढावे लागेलच.

    १८. फळ देण्यासाठी लढत राहा.

    कारण हे गुण तुमच्यामध्ये असून ते वाढते असले तर, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निष्क्रिय व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हांला करतील.

    २ पेत्र १:८

    अध्यात्मिक वंध्यत्वाच्या विरुद्ध लढा देणे म्हणजे खूप मोठा आणि कठीण लढा आहे. त्यात अनेक लपलेले गुणधर्म असतात ज्याच्यावर लगाम लावला जातो आणि प्रभूची सेवा करत असताना तुमचे जीवन सरळ करणे समाविष्ट असते. फळ देणे तर नितीमत्ता, विश्वास, देव्भिरुपण, मानसिक संयम, ज्ञान, गुणधर्म, ह्याच्याशी जोडले आहेत. ह्या सर्व तर अध्यात्मिक गुणवत्ता आहेत ज्या फळ देण्याशी जोडलेल्या नाहीत असे दिसते. पण त्या असतात! तुमच्या फलदायी पणाचे ते खरे निर्देशक ठरतात. संपूर्ण आयुष्यभर, तुम्ही नितीमत्ता, मानसिक कल, विश्वास, ज्ञान, बंधुप्रेम आणि प्रेम औदार्य ह्यासाठी लढत असता.

    हे फलदायी बनण्यासाठी युद्ध असल्याने ते चांगले आणि पात्र आहे.

    अध्याय ४

    युद्धाच्या वातावरणाची सवय करून घ्या

    युद्धाच्या गर्दीत जोडे घातलेल्या योद्ध्यांचे जोडे व रक्ताने भरलेली वस्त्रे ही जाळण्यासाठी अग्नीला सरपण झाली आहेत.

    यशया ९:५

    लोकांच्या जीवांसाठी आपण तर शेवटल्या युद्धात आहोत. आपण जर युद्धाच्या वातावरणात गेलो नाही तर, कधीही चांगले कार्य करणार नाही. पवित्र शास्त्र जे काही सांगते ते ऐका: ‘’योद्ध्याचे प्रत्येक युद्ध ह्यात तर गोंधळलेला आवाज, रक्ताने वस्त्र माखणे आणि इंधन आणि अग्नी ह्यांचे जाळणे हे सर्व असते.’’ (यशया ९:५). शांती, सामंजस्य आणि आनंद ह्यांची ही काही सुस्थितीतील परिस्थिती नसते.

    धोका, गोंधळ, वेडसरपणा, लक्ष विचलित होणे, तणाव, नाखुशी, भय, वेदना , निराशा आणि धक्का ह्यांचे युद्धाचे हे वातावरण असते. देव आपला उपयोग त्याच्या वचनाला इतरेत्र पसरवण्यास आणि नरकात जे लोक जातात त्यांच्या भ्रमांशी आणि फसव्नुकीशी लढण्यासाठी करत आहे. देवाचे राज्य पुढे न जावे म्हणून खुश होणारा एक शत्रू आहे. येशू जसा त्या दृश्यात आला, त्यावर वारंवार सैतानाने हल्ला केला. येशू ख्रिस्त तर स्वतः युद्धाच्या वातावरणात राहिला. सिअत्न काही खूप दूर नव्हता. येशूवर हत्येच्या आत्म्याने हल्ला केला आणि त्याची वाढ होण्यापूर्वी त्याला पुसून टाकायचे होते. अरण्यात त्याच्यावर हल्ला झाला जेव्हा तो प्रार्थना करून उपवास करत होता. परुश्यानी त्याच्यावर हल्ला केला आणि शेवटी यहूदा इस्कारीयोत ह्याने देखील त्याच्यावर हल्ला केला.

    सेवाकार्याचे वातावरण हे युद्धाचे वातावरण आहे

    देवाच्या उच्च पाचार्नाकडे तुम्ही एकदा लक्ष दिल्यावर, देवाच्या शेवटल्या राज्याच्या युद्धात तुम्ही प्रवेश करत आहात. येशूचा मृत्यू वधस्तंभावर झाला आणि ह्याने जगाला दुष्ट सैतान आणि त्याचे दूत ह्यांच्यापासून बचाव करण्याची मोहीम सुरु झाली. सैतान म्हणजे तो जुना सर्प ज्याने अनेक वर्ष ह्या जगाला फसवले आहे.

    खरे सेवाकार्य म्हणजे युद्ध आहे. खऱ्या सेवाकार्याचे वातावरण म्हणजे युद्धाचे वातावरण असते. युद्धाचे वातावरण कसे असते? ते तर सामंजस्य, शांती, आणि स्थिर्तेचे असते का? निश्चितच नाही! तुम्ही जर शांती आणि सुस्थिती ह्याची वाट पाहत आहात, युद्धाच्या

    Enjoying the preview?
    Page 1 of 1